महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनुदान अजूनही का मिळालं नाही? जाणून घ्या संपूर्ण माहिती, कारणं आणि उपाय योजना
राज्यात सध्या अनेक शेतकरी अजूनही शासनाच्या अनुदानाची वाट पाहत आहेत. काहींना हेक्टरी ८५०० रुपये मिळाले, काहींना रब्बी हंगामासाठी मदत मिळाली, पण अजूनही हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही. अनेक ठिकाणी शेजाऱ्यांना पैसे …